Monday, September 01, 2025 07:31:56 PM
बुलढाणा जिल्ह्यातील बोंडगाव आणि इतर गावांमध्ये पाण्यात विषारी घटक आढळल्याने लोकांनी आठ दिवसांपासून अंघोळ केली नाही. पाण्यामुळे केस गळतीचे प्रकरण सुरू झाल्याने दहशत निर्माण झाली आहे.
Manoj Teli
2025-01-11 11:11:29
दिन
घन्टा
मिनेट